आईला फार पवित्र व शुभ मानले जाते धार्मिक दृष्ट्या गाईचे फार महत्त्व आहे शांत व सौम्य असते आपण गाईला देवीचा दर्जा देतो गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता असल्याचे मानले जाते. व आपण तिला पुजतो आपल्या मोठ्या धर्मग्रंथांमध्ये गाईचे खूप वर्णन केलेला आहे मागायचे खूप काही शुभशकुन समजले जातात चला तर पाहुयात गायीचे काही शुभशकुन.
ज्यावेळी गायी रानातून चरून घरी येतात त्यावेळी त्यांच्या पायामुळे वातावरणात म्हणजेच धुळीचे कण पसरतात म्हणजे गोरज मुहूर्त या मुहूर्तावर लग्न करणे हा खूप शुभयोग समजला जातो. जर आपण यात्रेला निघालो आहोत आणि रस्त्याने जर गाय दृष्टीस पडली किंवा गाय आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर आपण यशस्वीपणे पूर्ण होते आनंदात व समाधानात आपली यात्रा नक्कीच पूर्ण होते.
ज्या घरांमध्ये गाय असते त्या घरातील वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात रहात असलेल्या ठिकाणी वास्तुदोष राहतच नाही कुंडलीत शुक्र ग्रह उच्चस्थानी असेल किंवा त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल तर दररोज सकाळी संपन्न झाला की त्यातील पहिली पोळी पांढऱ्या गाईला खायला द्यावी. यामुळे शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगले असते.
ते सूर्य चंद्र मंगळ व शुक्र यांची युती जागा भुशी असेल तर पितृदोष होतो अशी मान्यता आहे की सूर्याचा संबंध वडिलांशी व मंगळाचा संबंध रक्ताचे असतो म्हणून सूर्य दर्शनी राहू किंवा केतू बरोबर येत असेल तर दृष्टी संबंधी व मंगळाची युती राहू बरोबर असेल तर पितृ दोष निर्माण होतो. या दोषामुळे आपले संपूर्ण जीवन खडतर व संघर्षमय बनून जाते जर तुमच्या कुंडलीत असा काही दोष किंवा पितृदोष असेल.
तर गाईला दररोज किंवा अमावस्येला पोळी गोड किंवा चारा खायला दिल्यास पितृदोष नष्ट होतो. कुंडलीत जर सूर्य तूळ राशीत नीच स्थानी असेल किंवा अशोक स्थितीत असेल किंवा केतू आग्रहामुळे अडचणी व बाधा येत असतील तर गाईमध्ये सूर्य व केतू नाडी असल्यामुळे गाईची पूजा करावी त्यामुळे हा दोष समाप्त होईल. जर रस्त्याने जात असताना.
आपल्याला समोरून गाय येताना दिसली तर गाईला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे यामुळे आपले जे काही काम असेल ते नक्कीच पूर्ण होते. जर आपण एखादे वाईट स्वप्न पाहिले मग भीती वाटत असेल व वारंवार अशी वाईट स्वप्ने पडत असतील तर गोमातेच्या नावाचा जप करावा यामुळे वाईट स्वप्ने दिसणे बंद होते गाईच्या तुपाचे एक नाव आयोग्य आहे गाईचे तूप सेवन केल्यास आपण दीर्घायू होतो.
आपल्या हातावरील रेषा म्हणजे आयुष्याची रेषा जर मध्येच खंडित झालेली असेल तर गाईच्या तुपाचे सेवन करावे व गाईचे पूजन करावे देशी गाईच्या पाठीवर कुबड असते तो गणपती असतो म्हणून कुंडलीत जर बृहस्पती नीचे राशी मकर येत असेल अशा स्थितीत असेल तर देशी गाईच्या या बृहस्पती भागाला शिवलिंग स्वरूप मानून त्याचे दर्शन घ्यावे.
आणि गायला गुणवत्तेने खायला द्यावे यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते त्याबरोबरच पोळी खायला द्यावी व मातेच्या डोळ्यांमध्ये तेजस स्वरूप सूर्य देवो व शीतलता स्वरूप चंद्र देवाचे अधिष्ठान असते. म्हणून कुंडलीमध्ये जर सूर्य व चंद्राची स्थिती कमजोर असेल तर गाईच्या दोन्ही डोळ्यांचे दररोज दर्शन घ्यावे यामुळे आपल्या कुंडलीत सूर्य व चंद्राची स्थिती मजबूत होते.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.