प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण मासिक पाळी या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरीही मासिक पाळीच्या अनेक सम स्याही महिलांना असतात.
सम स्या होणं ही प्रत्येक स्त्री साठी सामान्य गोष्ट असली तरीही तिला होणारा त्रास हा मात्र बरेचदा असामान्य असतो. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक स्त्री ला यासाठी कधी ना कधीतरी डॉक्ट रांच्या सल्ल्याची गरज भासते.
अशी एकही स्त्री सापडणार नाही जिला कधी मासिक पाळीचा त्रास झाला नाही. प्रत्येक महिलेला कधी ना कधीतरी हा त्रास झालाच आहे. त्यातून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपायही केले जातात.
आपण पाहणार आहोत की नक्की कोणकोणत्या प्रकारच्या मासिक पाळीमध्ये उद्भवतात आणि त्यावरील उपाय काय आहेत.
पण एक नक्की तुम्हाला जर मासिक पाळीचा त्रास होत असेल तर वेळच्यावेळी डॉक्ट रांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करायला हवेत कारण त्याचा सर्वात जास्त परि णाम हा तुमच्या शरीरावर होत असतो.
मासिक पाळी म्हणजे काय
प्रत्येक मुलीला साधारणपणे वयाची 12 – 13 वर्ष झाली की, यो नीमार्गमधून र क्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी असं म्हणतात.
काही मुलींना या वयाच्या आधीदेखील पाळी सुरु होऊ शकते. प्रत्येकाच्या शरीरानुसार पाळी येण्याचं वय अवलंबून असतं. प्रत्येक स्त्री ला दर 27 ते 30 दिवसांनी मासिक पाळी येत असते.
हे चक्र वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत चालू राहतं. पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर स्त्री चे बिजां ड परिपक्व होतं आणि त्यातूनच स्त्री ग रोदर राहते.
फक्त 10 ते 15 टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र हे अचूक 28 दिवसांचं असतं. बाकी स्त्रियांना नेहमीच पाळीच्या सम स्यांना सामोरं जावं लागतं असं अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
मासिक पाळीचे 3 टप्पे
मासिक पाळीचे 3 टप्पे असतात याची तुम्हाला कल्पना आहे का. आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देतो. हे तीन टप्पे खालीलप्रमाणे आहेत.
फॉ ली क्यु ल र
फॉ लि क्यु ल र चा टप्पा सुमारे 13-14 दिवसांचा असतो. या तिन्ही टप्प्यांपैकी या टप्प्याच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त बदल होतात. मे नो पॉ जच्यावेळी हा टप्पा कमी दिवसांचा असतो.
ल्यु टि ना य झिं ग संप्रेर कांचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा हा टप्पा संपतो आणि परिणामी अं डं बाहेर सोडलं जातं अर्थात ओ व्ह्यू ले शन होतं.
ओ व्ह्यु लेट री
ल्यु टि नाय झिं ग संप्रेर कांचं जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा हा टप्पा सुरु होतो. ल्यु टि नाय झिं ग संप्रेर कामुळे डॉ मि नंट फॉ लि कलला उत्तेजना मिळते आणि त्यानंतर बीजां डकोशाच्या भिंतीमधून ते बाहेर येतं आणि अं डं सोडलं जातं. त्यानंतर फॉ लि क लला उत्तेजित करणाऱ्या संप्रेर काचं प्रमाण मंदपणे वाढतं.
ल्यु टि ल
ओ व्ह्यू ले शननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो.
ह्यामध्ये अं डे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉ लि कल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉ र्प स ल्यु टे अम असे म्हणतात.
मासिक पाळीमुळे येणाऱ्या स मस्या
पाळी लवकर येणं अथवा उशीरा येणं
ही सम स्या साधारणतः बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलींच्या बाबतीत घडताना दिसते. साधारणतः मुलींना 12 व्या वर्षानंतर पाळी येते. पण काही मुलींच्या बाबतीत ही घटना या वयाच्या आधीही घडू शकते. म्हणजे जर 10 व्या पाळी आली तर त्याला पाळी लवकर आली असं म्हणतात.
अशा मुलींमध्ये स्त्री त्वाची लक्षणं लवकर दिसू लागतात. उदा. स्त न वाढणं, काखेमध्ये के स येणं. साधारणतः 14 वर्षानंतर पाळी आली तर पाळी उशीरा आली असं म्हटलं जातं.
पण एखाद्या मुलीचं वय 16 झालं तरीही पाळी येत नसेल तर अशा वेळी डॉक्ट रांकडे जाणं अत्यंत गरेजचं आहे.
पाळी न येणं
एखाद्या मुलीचं वय 16 झालं तरीही पाळी येत नसेल तर अशा वेळी डॉक्ट रांकडे जाणं अत्यंत गरेजचं आहे. असं जेव्हा आम्ही सांगतोय तेव्हा त्याला काही महत्त्वाची कारणं आहेत.
कारण काही स्त्रियांमध्ये पि च्यु ट री ग्रं थी अथवा बीजां डामध्ये वाढ होत नाही वा दो ष असतो. त्यामुळे त्यांच्यामधील संप्रे रक निर्माण होण्यासाठी अडथळा निर्माण होते. त्यामुळे वाढच अपुरी असेल वा सदो ष असेल तर पाळी येत नाही.
शिवाय स्त्री – पुरुष यांच्यामधली अवस्था अर्थात तृतीय पं थी असणं, ग र्भाशय वा यो नीमार्ग एखाद्याचा बंद असणं, बीजां डामध्ये दो ष, ग र्भाशय नसणं यासारख्या कोणत्याही दो षामुळे पाळी येत नाही.
पाळी कमी दिवस राहणे
काही महिलांना पाळी वेळेवर येते पण दोन दिवस राहते. पूर्ण चार दिवस र क्तस्राव होत नाही. यामुळे अर्थातच ग र्भधारणा होण्यात कोणताही त्रास होत नाही. तरीही हे योग्य नाही.
त्यासाठी योग्य वेळी डॉक्ट रांची मदत घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ शरीरामध्ये काहीतरी बिघाड आहे पण त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही.
पाळीच्या वेळी वा आधी पोटात दु खणं
हा सर्वसामान्य सर्वच स्त्रियांना होणारा त्रास आहे. पाळी येण्यापूर्वी एक ते दोन दिवस पोटात दुखू लागतं किंवा बऱ्याचदा पाळी आल्यानंतर पोटदु खीचा त्रास सुरु होतो. काही महिलांना ओटीपो टामध्ये असह्य कळा येत राहतात.
पाळीचे चारही दिवस काही महिलांना पोटदु खीचा त्रास होत असतो. अर्थात हा त्रास कमीजास्त प्रमाणात असतो. त्यामुळे या काळामध्ये सतत महिलांची चिडचिड होत असते, वारंवार लघ वीला जावं लागतं, पोटात कळ येते, ब द्धको ष्ठाचा त्रास होतो, स्त न दाटून येतात अशा अनेक गोष्टींना महिलांना यावेळी सामोरं जावं लागतं.
हे सर्व शरीरातील क्षा र कमी झाल्यामुळे होतं. त्यामुळे तुम्ही पाणी आणि मीठ एकत्र करून पिऊ शकता. काही महिलांना अगदी आठवडाभर आधी ओटी पोट आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.
हा त्रास पाळी चालू झाल्यावर थांबतो. हा त्रास ओटीपो टामध्ये काहीतरी आ जार असल्यास सुरु होतो. त्यामुळे त्यासाठी तुम्ही वेळेवर डॉक्ट रांकडे जाऊन सल्ला घ्यावा.
जास्त र क्तस्राव होणं
बऱ्याच महिलांना अंगावरून जास्त र क्तस्राव पाळीच्या दिवसात होत असतो. या काळात प्रचंड चिडचिड होते. काही वेळा ग र्भाश याच्या गाठी, ग र्भन लिका आणि बीजां ड यांची सूज, इतर दो ष यामुळे पाळीच्या दिवसात जास्त र क्तस्राव होतो.
पण याचे कारण अजूनही नीटसं सापडलेलं नाही. पण याकडेदेखील वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. काही महिलांना ग र्भाश याचा कोणताही आ जार नसला तरीही र क्तस्रावाचा त्रास होत राहतो.
अशावेळेला टी. सी.आर. नावाचा उपचार डॉक्ट रांकडून केला जातो. यामध्ये ग र्भाशय काढून न टाकता दुर्बिणीतून ले झरच्या सहाय्याने आतील आवरण जाळून टाकले जाते. तर काही महिलांना अति त्रास झाल्यास, ग र्भाची पिशवी काढून टाकण्यासाठी ऑप रेशन करावा लागतो.
पाळी थांबताना होणारा त्रास
वयाच्या साधारण 45 ते 50 दरम्यान प्रत्येक स्त्री ची पाळी थांबते. त्यावेळी महिलांना प्रचंड शारीरिक आणि मान सिक त्रासातून जावं लागतं. यामध्ये थ कवा, नै राश्य, चिडचिडेपणा या सर्व गोष्टी अतिशय कॉमन आहेत.
त्या महिलांना या गोष्टी कळत नसतात. पण त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना अशावेळी समजून घ्यायला हवं. पाळी थांबताना घाम येणं, छातीमध्ये धडधड होणं, हातपाय बधीर होणं, मुंग्या येणं, डोकं दु खी, लैं गिक इच्छा वाढणं, शरीरावरील चर बी वाढणं, पोटामध्ये गॅ स होणं, ल घवीचा त्रास या गोष्टींचे प्रत्येक महिलेला वेगवेगळे अनुभव येत असतात.
यावेळी ग र्भाशयाचे तोंड लहान होते आणि ग र्भाशयाचे अ स्तर आणि स्ना यू हे पातळ होतात. त्वचा सुरकुतते आणि यो नीद्वारा वरील के सदेखील कमी होतात. पण पाळी सुरु झाल्यापासून ते पाळी संपतानाही प्रत्येक महिलेला त्रास होतो हे नक्की.
मासिक पाळी येण्यासाठी उपाय
पाळीच्या दुखण्यासाठी नक्की काय करायचं हे बरेचदा सुचत नाही आणि सारखं सारखं तेच दुखणं घेऊन डॉक् टरकडे जायचं असा विचारही केला जातो. पण खरं तर हे दु खणं अंगावर काढणं चुकीचं आहे. त्यामुळे या दुख ण्यावर नक्की काय घरगुती उपाय आपण करू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगतो.
गरम पाण्याची बाटली किंवा हि टिंग पॅ ड पोटाच्या खालच्या बाजूला लावून ठेवल्यास, तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळू शकते. रात्री झोपण्यापूर्वी लक्षात ठेऊन हे हि टिं ग पॅ ड बाजूला ठेवा.
पोटाच्या खालच्या बाजूला हलकं मालिश केल्यास तुम्हाला या पोटदु खीपासून सुटका मिळेल.
को मट पाण्याने आंघोळ करा आणि या व्यतिरिक्त तुम्ही ए रोमा थे रेपी करून मासिक पाळीपासून सुटका मिळवू शकता.
गरम पेय पदार्थ जसं तुम्ही पे परमिंट टी योग्य प्रमाणात यावेळी पिऊ शकता.
या दरम्यान तुम्ही अतिशय हलकं जेवण जेवायला हवं आणि काही काही वेळाने थोडं थोडं खायला हवं.
जेवणामध्ये का र्बोहा यड्रे ट्स असायला हवेत – उदा. साबुदाणा, धान्य, फळं आणि हिरव्या भाज्या.
थंड आणि आंबट गोष्टी खाण्यापासून यावेळी स्वतःला आवरा. तसंच साखर, मीठ, अ ल्को हो ल आणि कॅ फीन कमी प्रमाणात खा.
यावेळी तुम्हाला झेपतील असे व्यायाम करा आणि झोपलेले असाल तर सरळ उठा आणि मग डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तुमचे पाय दुमडून उठा.
नियमित चाला आणि त्याशिवाय रोज सोपे यो गाभ्यास आणि ध्यान करा.
विटा मिन बी 6, कॅ ल्शि यम आणि मॅ ग्ने शि यमची औ षधं घ्या.
वरील उपायांनीदेखील तुम्हाला जर आराम मिळत नसेल तर यावर नक्की काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगतो. पण हे करत असताना व्यवस्थित काळजी घ्यावी.
पॅ रा सि टे मॉ लची गोळी जास्त दुखत असल्यास घ्यावी. अँ टीइ न्फ्ले मेट री औषधं ही या दुखण्यावर जास्त चांगलं काम करतात.
कारण पाळीचं मुख्य कारण प्रो स्टा ग्लँ डि न बनवणं रोखू शकतं. याशिवाय तुम्ही पो न स्टॅ न आणि नॅ प्रो जे रिक या दोन्ही गोळ्या खाऊ शकता.
यासाठी तुम्ही नैसर्गिक औष धांचादेखील उपयोग करू शकता. यासाठी तुम्ही रोज इव्हि निंग प्रा ईम रोज ऑ ईल विशेषतः वापरू शकता.
यानंतरही तुम्हाला जर दु खत असेल तर तुम्हाला डॉ क्टर जी औषधं लिहून देतील ती घ्या.
अगदीच असह्य दुखणं होत असेल तर हे पे ल्व्हि क इ न्फ्ले मे टरी डि सि झ, एडो नो मायो सिस, फाय ब्रॉई ड्स, अँ डोमि ट्रियो सिस या रो गांचं दु खणंही असू शकतं. पण हे आजार लहान वयात होत नाहीत. त्यामुळे तुम्ही यासाठी वेळेवर डॉक्ट रांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायला हवा
टी न ए जच्या मुलींमध्ये जास्त प्रमाणात अशा बाबतीत औष धांची गरज भासत नाही. अगदीच असह्य झाल्यास त्यांना औषध द्या.
जास्त दुखत असल्यास, औ षध आणि घरगुती उपायच यावर इ लाज आहे.
पाळीच्या दिवसात तुम्ही तुमचं खाणं पिणं आणि जीव नशैली योग्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही पाळीचा त्रास नियंत्रणात आणू शकता.
या दरम्यान कोणताही त णा व घेऊ नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही स्वतःला जितकं शांत ठेऊ शकाल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
मासिक पाळीच्या वेळात हा यजी नची विशेष काळजी घ्यायला हवी आणि वेळोवेळी तुम्ही तुमची अं तर्वस्त्र बदलायला हवीत.
मासिक पाळीच्या दिवसात पोटदु खीपासून वाचायचं असेल तर मे डिटे शन खूपच उपयोगी आहे. यामुळे तुमचा चिडचिडेपणा कमी होतो.
कोणतेही उपाय किंवा उप चार करत असताना डॉक्ट रांचा सल्ला अवश्य घ्या.
माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा. आणि अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.