स्वयंपाक घरातील जो तवा आहे तो या दिशेला ठेवा घरात होईल पैशाचा पाऊस कोणतीही समस्या असूद्या लेगचच दूर होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या घरातील जो तवा आहे जर तो या दिशेला ठेवला असेल तर तुमच्या घरावर गरिबी येईल. म्हणूनच मित्रानो असे होऊ देऊ नका. तवा या दिशेला ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
या ठिकाणी जर तुम्ही ताव ठेवला तर तुमचे संपूर्ण घर बरबाद होऊ शकते. तवा ही आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाची वस्तू आहे. जर तवा नसेल तर चपाती भाकरी पोळी बनू शकत नाही. तर आज आम्ही तुम्हाला तव्या बद्दल अशी माहिती देणार आहोत. जी तुम्हाला आता पर्यंत कोणीही सांगितलेली नसेल.
वास्तुशास्त्रा नुसार तव्याचे काय महत्त्व आहे हे देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्यातील अनेक लोकांना हे माहिती नसेल की स्वयंपाक घरातील तवा आणि कढई जे राहू ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. जे तुमचे नशीब बिघडवू शकते. आणि म्हणून घरातील तवा या दिशेला चुकूनही ठेवू नये.
तव्याला उलटे ठेवणे हे हिंदू धर्मात अपशकुनी मानले जाते अशुभ मानले जाते. आणि हे चुकीचे आहे तवा हा कधीही उलटा ठेवू नये. घरात तवा तेव्हाच उलटा ठेवतात जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तर अश्या वेळी तव्याचे वापर हा वर्जित मानला जातो. म्हणजे आपल्या घरा मध्ये जेवण बनत नसते.
आणि तवा हा उलटा ठेवला जातो. विनाकारण तवा उलटा ठेवणे हे अशुभ मानले जाते. म्हणून चुकूनही तवा उलटा ठेवू नये. तवा हा नेहमी सरळ ठेवावा. खूप दिवसांन पासून एकच तवा हा वापरू नये. जुना तवा हा गंज उत्पन्न करत असतो. त्याचे अवशेष जेवणा मध्ये मिसळल्याने जेवण दूषित होते.
अशा मुळे घरातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तुटलेल्या तव्या मध्ये कधीही जेवण बनवू नये. नाहीतर दोष लागतात. या कारणांमुळे तुम्ही कधीही श्रीमंत बनू शकत नाही. अश्यामुळे आपल्या घरात दारिद्र्यता येऊ शकते. तवा किंवा कढई यांना कधीही उष्टे करू नये.
या वस्तूंवर खरकटी भांडी कधीही ठेवू नये. या दोन वस्तूंची पवित्रता ठेवणे खूप गरजेचे आहे. घरातील तवा आणि कढई जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. या दोन वस्तूंच्या स्वच्छते कडे लक्ष्य ठेवले पाहिजे. तुम्ही जेवढे कढई आणि तवा जेवढे स्वच्छ ठेवाल.
तेवढे तुमच्या घरात पैसा अडका धन संपत्ती जास्त प्रमाणात येऊ लागेल. आपल्या घरात देवांचे स्वामींचे माता अन्नपूर्णा चे वास्तव्य कायमस्वरूपी राहील. जी व्यक्ती पहिली चपाती गाईसाठी बनवते आणि गाईला स्वतः च्या हाताने खाऊ घालते. त्याच्या घरी माता लक्ष्मी अन्नपूर्णा सदैव वास्तव्यास राहते.
कारण गाईमध्ये सर्व देवी देवतांचे वास्तव्य असते. आणि जी व्यक्ती हे मनापासून करते त्या व्यक्तीची पापातून मुक्ती होते व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे पुण्य हे मिळत असते. आणि कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नये. यामुळे घरात वादविवाद भांडण आजारपण येत राहते म्हणून तवा थंड झाल्यावरच पाणी टाकावे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.